हा एक प्रवास आहे..ते तिचे भेतात....मित्र होतात...आणि माऊमध्ये गुंतत जातात. आता ते तिघे भिन्न ठिकाणी आहेत. भिन्न जातात. पण त्यांना त्या सुंदर आठवणी पुन्हा जगायच्या आहेत. त्याच्यासाठी पत्र हे एकच माध्यम ते निवडतात. एकमेकाना पत्रातून आठवणी जागवत भेटत राहायचे ते ठरवतात. त्यातून एक वैचारिक आणि भवानीक प्रवास सुरु होतो... कुठे घेऊन जातो तो प्रवास त्यांना...?
भाग ३
अभिवाचन - नेहा लिमये आणि विक्रम भागवत